१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात १४ आॅगस्ट रोजी जुलमी इंग्रजी प्रशासनाने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या केशव बळीराम बोंगीरवार.. ...
महात्मा गांधींनी १५० वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रज सरकारची सत्ता उलथून टाकण्यासाठी ९ आॅगस्ट १९४२ दिनी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर ... ...
दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू असल्यामुळे बळीराजा सुखावला. शेतकऱ्यांना रासायनिक खातांची कमतरता भासू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ...
बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात एसटीची आगारे अपयशी ठरत आहेत. ...
तीन दिवसात झालेल्या दमदार पावसाने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला. ...
पर्यावरणाच्या रक्षण आणि वृक्षसंवर्धनाकरिता शासनासह सोशल मीडियावर आवर्जून जागृती सुरू आहे. ...
नजीकच्या हिंगणी येथील कॅनरा बँकेचा सायरन मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वाजला. यामुळे हिंगणीत एकच खळबळ उडाली. ...
येथील मोहता चौक परिसरातील एका कापडाच्या दुकानातून चोरट्याने रोख व कपडे असा एकूण १ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
यवतमाळ मार्गावरील सालोड (हिरापूर) परिसरात दोन भरधाव दुचाकीत धडक झाली. ...
शालेय पोषण आहाराची कधी नव्हे ती आता तपासणी होणार असल्याचे संकेत मिळत आहे. याकरिता प्रत्येक ... ...