सेवाग्राम आश्रम परिसरात महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये पिंपळवृक्ष लावून वृक्षाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले होते. शिवाय १९ व्या शतकातील चौथ्या दशकाच्या अखेरीस वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे अशी हाकच दिली. तो वृक्ष आजही आश्रमात कायम आहे. त् ...
राज्य सरकारने समर्पित आयोग गठित केला. शिवाय आयोग आरक्षणाविषयी म्हणणे जाणून घेत आहे. असे असले तरी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या दिवशी आणि ज्यावेळी म्हणणे जाणून घेतले जाणार आहे, त्याबाबत राजकीय पक्षांना अवगत करणे गरजेचे होते. किमान जिल्हास्तरावर तशी व्यवस ...
जिल्हातील आठही तालुक्यांमध्ये शेती मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांना आता मान्सूनची प्रतीक्षा आहे. यावर्षी कृषी विभागाकडून चार लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही कापूस आणि सोयाबीनचाच पेरा अधिकारी असणार आ ...
अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला असून तत्काळ मदत पोहचवून जीव वाचविणाऱ्याला पुरस्कृत केले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल ...
पावसाळा सुरु होताच कोठे पूर येऊन गावाला वेढा पडतो, गावातील पूल वाहून जातो, दरडी कोसळतात, रेल्वे मार्गावर अडथळे येतात. नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. पुराचे पाणी घरात शिरून नागरिकांचे मोठे नुकसान होते. आपत्तीत सर्व विभागांनी एकम ...
मालवाहू चालक अनिल सुखदेव पाटील रा. सानेवाडी हा एम.एच.३२ क्यू. २०४६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून ४०० लिटर डिझेल, १० लिटर पेट्राेल घेऊन म्हसाळा नजीकच्या बायपास रस्त्याने जात असताना दरोडेखोरांनी कार आडवी लावून चाकूचा धाकावर त्याचे अपहरण करीत कारमध्ये ब ...
ज्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अधिकाऱ्यांना नोंद करावी लागते, तेच संकेतस्थळ मागील महिनाभरापासून बंद असल्याने तब्बल ४ हजार ४५८ गरजूंचे अर्ज धूळखात आहेत. शिवाय ते स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. सदर समस्या तातडीने निकाली निघावी म्हणून ...