सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांची स्थिती समाधानकारक नसल्याची ओरड होत आहे. शिवाय अनेक रोगांनी आक्रमण केल्याच्या तक्रारी येत आहेत. ...
स्थानिक रिठे कॉलनी ज्ञानेश्वर नगर येथील नरेश ऊर्फ जैराम निखाडे यांची रेणकापूर (बो.) ता. समुद्रपूर येथे वडिलोपार्जित जमीन आहे. ...
शहराला जीवन प्राधिकरण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ...
पुरोगामी महाराष्ट्रात सातशे वर्षाआधी ब्राह्मणी समाज व्यवस्थेने समाजात यज्ञ-याग उपवास-तापास, कर्मकांड, रुढी, परंपरा निर्माण करून जाती व्यवस्थेला खतपाणी घालण्याचे कार्य केले. ...
जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. लवकरच संगणकीकृत शिधापत्रिका तयार होणार आहेत. ...
बालमजुरी कशाला म्हणावी हा प्रश्न बरेचदा उपस्थित होतो. ...
पैशाअभावी लोकवर्गणीतून रुग्णालयाचे देयक भरून सुटी घेतली. ...
मुलीला जाळून मारल्याप्रकरणी आर्वी येथील शिक्षिका असलेल्या मातेला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
सध्या शेतकऱ्यांची स्थिती हालाखिची आहे, याची सर्वांनाच माहिती आहे. ...
हिंगणघाट येथील रेल्वे स्थानकावरील शौचालयाजवळ एक पुल्लिंगी नवजात बालक बेवारस आढळून आले. ...