मानवी जीवन नश्वर असणे, ही त्याची प्राकृतिक अवस्था आहे. यामुळे जीवनाची प्रकृती, विकृती व संस्कृती समजून घेण्यासह निष्ठेने काम करणे ... ...
राज्यात १२ आॅक्टोबर २००५ मध्ये लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याला दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. ...
ग्रामीण भागातून गुणवंत खेळाडू तयार व्हावे याकरिता शासनाकडून विविध प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्यात येतात. ...
येथील जिल्हा परिषदेत झालेल्या कथित विशेष शिक्षक भरती प्रक्रीयेत भ्रष्टाचाराचा आरोप असलेला शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. ...
दैत्यशक्तीचा पराभव करून देवांच देवपण कायम ठेवणाऱ्या जगन्मातेच्या नवरात्रोत्सवाची पुलगाव शहर व नाचणगाव ग्रामीण भागात जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...
नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील मुख्य मार्गावर बंद अवस्थेत असलेल्या पथदिव्यांची ... ...
वन्यजीव सप्ताह जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जात आहे. या सप्ताहादरम्यान निळ्या शेपटीचा पाणपोपट ज्याला इंग्रजीत ‘ब्ल्यू टेल्ड बी इटर’ असेही म्हणतात,... ...
मंगळवारी जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात ९०० च्या आसपास ... ...
आजचा युवक हुशार व ज्ञानसंपन्न आहे. भरकटत जाण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध असल्याने चांगल्या विचार व कार्याची कास धरणे आवश्यक आहे. ...
अन्न सुरक्षा, आरोग्य, शिक्षण सुरक्षा, पाणी, चारा व रोजगाराच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांच्या माध्यमातून पाहोचवित आहे. ...