सारवाडी गावातील बसस्थानकालगत नागपूर-अमरावती महामार्गावर दुकाने आहेत. मागील ४० वर्षांपासून ही दुकाने लावण्यात येत असून दुकानांवरच त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र, गावातीलच पाच ते सहा गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच् ...
हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ् ...
महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेही वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाला शहरी व ग्रामीण भागात वेळोवेळी गती दिली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील १ हजा ...
आठही तालुक्यांमध्ये ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मान्सून अद्याप धडकला नसल्याने जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३९२.९४ मि. ...