शासनाचे शिक्षण क्षेत्राविषयी उदासीन धोरण आणि वारंवार निघणाऱ्या घातक शासन निर्णयामुळे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये अस्थिरतेचे व भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
राष्ट्रीय पेय जलयोजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर जलशुद्धीकरण योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे पवनारकरांना शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...