शहराची वाढती लोकसंख्या व आर्वी परिसरात तालुक्यातील गावांचा होत असलेला विस्तार यामुळे रहदारीचे रस्ते ...
जंगलव्याप्त भाग असलेल्या कारंजा तालुक्यातील सारवाडी शिवारात गोधनही विपूल प्रमाणात आहे. ...
प्रतिनियुक्तीवरील पदांवर तदर्थ पदोन्नती कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदावनत करण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. ...
येथील सुगुना फुड्सच्या कामगारांनी किमान वेतनाकरिता कंपनीसमोर उपोषण सुरू केले. जिल्ह्यात पारा ४५ अंशावर असताना १५ दिवसांपासून ... ...
सेलू तालुक्यातील आकोली-आंजी (मोठी) मार्गावरील मदन उन्नई धरण परिसर अवैध गौण खनिज उत्खननाचे केंद्र झाले आहे. ...
उमरेडवरून लग्न आटोपून कारंजाकडे परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. ...
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कुठलीही अडचण जाणार नाही. त्यांना सहजपणे बियाण्याची उपलब्धता होईल ...
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून सेलू तहसील कार्यालयाला सहा महिन्यांपासून कोऱ्या शिधापत्रिकेचा पुरवठा करण्यात आलेला नाही.... ...
वर्धा, बरबडी, सेवाग्राम, हिंगणघाट या मार्गांना जोडणाऱ्या इंदिरा गांधी उड्डानपुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ...
देशात सर्वात लहान व्याघ्र संवर्धन प्रकल्प हा बोर आहे. या अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात १२० स्क्वेअर कि़मी. वरून दुप्पट वाढ होण्याची संधी आहे. ...