जिल्ह्यात नदी काठावरील ८८ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असतो. शिवाय अन्य उपाययोजनाही कराव्या लागतात. ...
क्षयरोग, उपचार असला तरी जीवघेणा ठरणारा आजार. या आजाराची पहिल्या टप्प्याची चाचणी जिल्हास्तरावर होते; ...
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ८० टक्के कर्ज ३१ मे पूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, .... ...
येथील नगर परिषदेच्या वेळकाढू धोरणाविरोधात मोहन व लता कुलकर्णी या अंध दाम्पत्याने शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
खरीप व रबी असे दोन हंगाम बळीराजाकरिता महत्त्वाचे असतात. नुकताच रबी हंगाम संपल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे. ...
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांना जलद व उत्तम सेवा मिळावी यादृष्टीने बँक कार्यालयात अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यात येत आहे. ...
जागतिक किर्तीच्या सेवाग्राम येथील बापूकुटी ८० वर्षांची होत आहे. शांती आणि अहिंसेचा संदेश जगाला देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने .... ...
तालुक्यातील वाढोणा (ठाकरे) येथील ग्रामसेविकेच्या बेबंदशाही कारभाराने त्रस्त गावकऱ्यांनी ग्रामसेविकेची बदली होत नाही. ...
गावात पाण्याच्या थेंबाकरिता नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना निम्न वर्धा विभागाकडून सहा वेळा पाठविण्यात येत असलेले पाण्याचे टँकर तीनच वेळा पाठविण्यात येत आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसागणिक आवक वाढत असून येथे असलेल्या अपुऱ्या साधन सामग्रीमुळे .. ...