कारंजा तालुक्यातील मासोद, लादगड येथील शेतकऱ्यांची कर्ज पुनर्गठणाची समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वात ... ...
शाळेत केवळ ज्ञान असावे, दप्तराचे ओझे नसावे, असे म्हणत शासनाच्यावतीने दप्तरमुक्त शाळा करण्याचा प्रयत्न सुरू केला. ...
पावसाच्या सरी आल्या आणि शेतकरी लगबगीने कामाला लागला. काहींनी कपाशीची तर अनेकांनी सोयाबीनची तजवीज केली. ...
जिल्ह्यात मान्सूनचे आगमण झाले. ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले. ...
विरोधी पक्षाशी हातमिळणवणी केल्याप्रकरणी येथील नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एका आदेशाद्वारे अपात्र घोषित ...
गांधीजींनी आपल्या जीवनात सूतकताईला विशेष महत्व दिले. खादी वस्त्र नसून तो विचार, स्वावलंबन आणि ...
पठाणकोट हवाईतळावर हल्ला करण्यासाठी परिसरातील गावांमध्ये आणखीही अतिरेकी दबा धरून बसले असल्याने आणखी हल्ला होऊ शकतो ...
शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागून असलेल्या मान्सूनचे अखेर जिल्ह्यात आगमन झाले. बुधवारी ...
जिल्ह्यात नाही तर राज्यात गाजलेल्या रुपेश मुळे नरबळी प्रकरणात बुधवारी अंतिम साक्ष नोंदविण्यात आली. ...
सरकार कोणतेही असले तरी ते सारखेच असा प्रत्यय सध्या सेलू शहरवासी अनुभवत आहे. खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन होऊन दोन महिने लोटले. ...