नागरिकांच्या खात्यात १५ लाख टाकण्याचे स्वप्न दाखवून सत्ता मिळविलेल्या मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात नागरिकांचे जनधन खाते ठणठण झाले आहे. ...
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले होते. ...
जून महिना अर्ध्यावर आला असला तरी पावसाच्या सरी कोसळल्या नव्हत्या. सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा असताना शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. ...
वर्धा नदीवर आर्वी तालुक्यातील धनोडी (बहा.) येथे लोअर वर्धा सिंचन प्रकल्पाचे काम २००८ ला पूर्ण झाले. ...
येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहे. ...
खनिज वाहतूक परवाना (रॉयल्टी) असतानाही ट्रॅक्टर चालक व मालकावर महाबळा येथे तलाठी व कोतवालाने कारवाई केल्याची घटना मंगळवारी घडली. ...
राज्यात उद्भवलेली पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता सर्वत्र पुनर्भरण यंत्रणेवर भर देण्याच्या बाबी समोर येऊ लागल्या होत्या. ...
ग्रामीण परिसरातील युवक-युवतींना वेल्डींग, फॅब्रिकेशन, गारमेंट मेकिंग या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराचे धडे देण्यात आले. ...
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले. ...
शेतीकरिता लागणारे बी-बियाणे, खत व कीटकनाशकांचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ...