शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मुख्य वितरिकेला भगदाड; पाणी शेतात

By admin | Updated: December 16, 2014 22:57 IST

आष्टा मुख्य वितरीकेला भगदाड पडल्याने कालव्यातून सोडलेले बोरधरणाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या पिकात शिरले आहे. यामुळे त्याच्या पिकाचे नुकसान होत आहे. याची तक्रार सदर शेतकऱ्याने येथील

केळझर : आष्टा मुख्य वितरीकेला भगदाड पडल्याने कालव्यातून सोडलेले बोरधरणाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या पिकात शिरले आहे. यामुळे त्याच्या पिकाचे नुकसान होत आहे. याची तक्रार सदर शेतकऱ्याने येथील सिंचन विभागाला दिली असता सदर प्रभाग दहेगाव (गोसावी) क्षेत्रात येतो, त्यामुळे तिथे तक्रार करा असा सल्ला देत अधिकाऱ्यांनी हात वर केले.सध्या रबी हंगाम सुरू असून याकरिता बोरधरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. आष्टा नावाच्या मुख्य वितरीकेला आष्टा वितरीकेला किनहाळाजवळ मोठे भगदाड पडले. या भगदाडातून पाणी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने त्याच्या शेतातील पीक पाण्याखाली आले आहे. शिवाय यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून परिसराला तलावाचे स्वरूप आलेले आहे. याची माहिती येथील शेतकरी धनंजय थूल यांनी केळझरच्या सिंचन कार्यालयाला दिली असता सदर प्रभाग दहेगाव (गोसावी) क्षेत्रात येत असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)