शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

शिक्षण व्यवस्था मुलांचे खच्चीकरण करणारी; डॉ. अभय बंग यांचे शैक्षणिक धोरणावर आसूड

By अभिनय खोपडे | Updated: February 5, 2023 14:45 IST

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी डॉ. बंग यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हिरो होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा) : वर्षाला २.५० कोटी मुलं जन्माला येतात. १५ ते २० कोटी लोकं सध्या शिक्षणाच्या बाजारात गुंतलेली आहेत. पालकांनीही मुलांना रेसकोर्सचे घोडे बनविले आहे. निर्बुद्ध जीवन  तयार करणारी सध्याची शिक्षण प्रणाली मुलांचे खच्चीकरण करीत आहे. नयी तालीम शिक्षण प्रणालीतून जीवनासाठी शिक्षण देण्याची व्यवस्था होती, असे प्रतिपादन  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले. 

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी डॉ. बंग यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हिरो होते. परंतु, मराठी साहित्यकारांनी या लढ्याची सुरुवातीला उपेक्षा केली. नंतर विरोध केला. मराठीत यावर महाकादंबरी निघाली असती. परंतु विशेषत: एका विशिष्ट समाजाच्या साहित्यकारांनी यावर साहित्य निर्मिती केली नाही. गांधी गैरमराठी असल्यामुळे हे घडले असावे, असेही ते म्हणाले. 

विनोबांच्या अनुशासन पर्वावर केला खळबळजनक खुलासा -भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी विनोबा भावे पवनार आश्रमात मौन व्रत धारण करून होते. त्यांना भेटण्यासाठी तत्कालीन काँग्रेस नेते दिवंगत वसंत साठे गेले होते. त्यांनी आणीबाणी पर्वाची माहिती कागदावर विनोबांना लिहून दिली. त्यावर विनोबांनी अनुशासन पर्व यावर प्रश्नचिन्ह टाकले होते. मात्र, वसंत साठेंनी नागपुरात जाऊन आणीबाणीला विनोबांनी अनुशासन पर्व म्हटल्याचे सांगितले आणि ध चा मा केला, असा दावा डॉ. बंग यांनी या मुलाखतीत केला. 

टॅग्स :Abhay Bangअभय बंगEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन