शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

सिंचन प्रकल्पामुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाला गती

By admin | Updated: December 16, 2014 22:57 IST

निम्न वर्धा, आजनसरा, लाल नाला आदी सिंचन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी सलगरितीने पाणी पोहचविण्यासाठी पाटचऱ्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासोबतच

मुख्यमंत्र्यांची माहिती : विधान भवनात जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावावर्धा : निम्न वर्धा, आजनसरा, लाल नाला आदी सिंचन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी सलगरितीने पाणी पोहचविण्यासाठी पाटचऱ्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासोबतच अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी वर्धा जिल्ह्याच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत दिल्यात.विधान भवन येथे वर्धा जिल्ह्यातील सिंचन, कृषी, वीज तसेच दळणवळण आदी विभागांचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार रणजित कांबळे, डॉ. पंकज भोयर, कुणावार, उर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अजय मेहता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव के.पी. बक्षी, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव विवेक नाईक, जिल्हाधिकारी एन.नवीन सोना, मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, मुख्य अभियंता अजित सगणे आदी उपस्थित होते. सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कामे तातडीने पूर्ण करावेत. तसेच वन जमिनीमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.गांधी फॉर टुमारो प्रकल्पाला गती४९५ कोटी रूपये खर्चाचा सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत कंव्हेंशन सेंटर व आश्रमाच्या परिसरातील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यईल. पहिल्या टप्प्यात १४ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रधान करण्याच्या सूचना दिल्यात.(जिल्हा प्रतिनिधी)रस्त्यांच्या कामांची तपासणी करणारपथकामार्फत तपासणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वर्धा शहरातील रेल्वे उड्डाण पुलाचे रूंदीकरण नागपूर-बोरी-तुळजापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तसेच सिंदी गावाजवळ नवीन रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. कृषी पंपांना वीज जोडणीच्या कार्यक्रमाअंतर्गत आॅक्टोबर अखेरपर्यंत ४ हजार ७७ प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या मार्च १६ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. जिल्ह्यात नादुरूस्त झालेले ४०९ रोहित्रे बदलविली असून इंन्फ्रा २ योजनेंतर्गत विद्युत सुधारण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविले जात असल्याचे उर्जा विभागाचे प्रधान सचिव अजय मेहता यांनी सांगितले.