शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

कापसाला हमीभाव मिळवून द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 6:00 AM

केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. परंतु देशात मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा कापूस ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १ हजार रुपये कमी दर मिळत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. जगामध्ये कापसात मंदी असल्यामुळे यावर्षी २० लाख कापूस गाठी खरेदी करण्याचा निर्णय सीसीआयने घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशांत इंगळे तिगावकर : शासनाकडे निवेदनातून केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सीसीआय मार्फत १ कोटी कापूस गाठींची खरेदी करुन शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळवून द्यावा. तसेच कापसाचा ओलावा १२ टक्क्यांऐवजी आर्द्रताची मर्यादा १५ टक्के करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी शासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. परंतु देशात मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा कापूस ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १ हजार रुपये कमी दर मिळत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. जगामध्ये कापसात मंदी असल्यामुळे यावर्षी २० लाख कापूस गाठी खरेदी करण्याचा निर्णय सीसीआयने घेतला आहे. त्याऐवजी सीसीआयने १ कोटी कापूस गाठी खरेदी करण्याची घोषणा करावी. त्यामुळे खुल्या मार्केटमध्ये कापसाचे भाव हमीभावाप्रमाणे राहील. सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापसातील ओलाव्याचे प्रमाणे १२ टक्क्यांपर्यंतच धरले जाते. यावर्षी भौगोलिक स्थिती लक्षात घेता कापसाच्या आर्द्रतेचे प्रमाण १५ टक्के करण्यात यावे. ज्यामुळे शेतकºयांचा कापूस मोठ्या प्रमाणावर सीसीआय केंद्रावर खरेदी केली जाईल. यावर्षी देशामध्ये ३३० लाख कापूस गाठीचे उत्पन्न होईल. देशाअंतर्गत कापसाची गरज लक्षात घेता कापसाची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढवावी लागेल व कापसाच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालावी. त्याशिवाय शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस