शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

११ वर्षांत १२.३८ लाख घरकूल पूर्ण

By admin | Updated: December 15, 2014 23:00 IST

राज्यात इंदिरा आवास योजनेसाठी सन २००२ ते मार्च २०१३ पर्यंत ६८ कोटी ५६ लाख ९१ हजार रुपयांची तरतुद होती. त्यापैकी ६३ कोटी ३४ लाख ६ हजार रुपये खर्च करण्यात आले.

१३.२२ लाखांचे टार्गेट : अनेक लाभार्थ्यांना प्रतीक्षा सचिन देवतळे - विरूळ (आ.)राज्यात इंदिरा आवास योजनेसाठी सन २००२ ते मार्च २०१३ पर्यंत ६८ कोटी ५६ लाख ९१ हजार रुपयांची तरतुद होती. त्यापैकी ६३ कोटी ३४ लाख ६ हजार रुपये खर्च करण्यात आले. याच कालावधीत १३ लाख २२ हजार ९७४ उद्दीष्टांपैकी १२ लाख ३८ हजार ३६३ घरकुल पूर्ण झाली आहेत.राज्यात २०१३-१४ या वर्षासाठी १ लाख ३७ हजार ३१४ घरांचे लक्ष निर्धारीत करून केंद्र व राज्य शासनाने ही तरतुद केली असतानाही खरे लाभार्थी वंचितच आहे. ओबीसींना तर अजून एकही घरकुल मिळाले नाही. पाच वर्ष प्रतीक्षा करूनही गरजुंना घरकुलाचा लाभ नाही. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांना हक्काच्या घरापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. अशी आहे योजनाइंदिरा आवास योजनेत १९९६ पासून स्वतंत्रपणे केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येते.केंद्र शासनाचा ७५ तर राज्य शासनाचा २५ टक्के वाटा ग्रामीण भागातील दारिद््रय रेषेखालील बेघर कुटुंबाच्या बांधणीसाठी अनुदान मिळते.लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या बेघर कुटुंबाच्या प्रतीक्षा यादीत आवश्यक आहे. उपलब्ध निधीच्या ४० टक्के निधी बिगर अनुसुचित जाती जमातीसाठी अपंगासाठी ३ टक्के आरक्षण आहे. २००७-०८ पासून अल्पसंख्याकांसाठी १५ टक्के आरक्षण दरवर्षी घरकुलांचे उद्दीष्ट केंद्र शासनातर्फे निश्चित केल्या जात आहे.