शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

महिलेच्या सांगण्यावरुन बनवला 'टाईम बॉम्ब', आरोपी जावेदचे नेपाळ कनेक्शन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 22:07 IST

या घटनेमागचा सूत्रधार कोण, याचा शोध आयबी, एटीएस आणि इंटेलिजन्सची पथके घेत आहेत.

Uttar Pradesh:उत्तर प्रदेश STF च्या पथकाने मुझफ्फरनगर जिल्ह्यातून जावेद नावाच्या व्यक्तीला टाइम बॉम्बसह अटक केली आहे. तो मूळ नेपाळचा असल्याची माहिती समोर आळी आहे. आता चौकशीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. एका महिलेच्या सांगण्यावरुन बॉटल टाईम बॉम्ब बनवल्याची माहिती जावेदने दिली आहे. 

महिलेलाही अटक यूपी एसटीएफ टीमने जावेदसह आणि एका महिलेलाही अटक केली आहे. इमराना असे त्या महिलेचे नाव आहे. त्या महिलेच्या सांगण्यावरुन जावेदने टाइमबॉम्ब तयार केला होता. तो बॉम्ब बनवण्याचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या ताब्यातून 4 टायमर बॉटल बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. यूपी एसटीएफने आरोपीकडून चार बॉम्ब, आयईडी, गन पावडर 999, लोखंडी गोळ्या, कापूस, पीओपी आदी साहित्य जप्त केले आहे. 

जावेदच्या माहितीनुसार, इमरानाने जावेदला बॉटल बॉम्ब तयार करण्यासाठी 10,000 रुपये अॅडव्हान्स दिले होते आणि बॉम्ब दिल्यानंतर उर्वरित 40,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. जावेदने काका मोहम्मद अर्शी याच्याकडून बॉम्ब बनवण्याची कला शिकल्याचेही समोर आले आहे. अर्शी मुझफ्फरनगरच्या मिमलाना रोडवरील कोतवाली नगर परिसरात राहतो. प्रत्यक्षात तो फटाके बनवण्याचे काम करतो.

दिल्लीपासून लखनौपर्यंत खळबळटायमर बॉटल बॉम्ब सापडल्याने दिल्ली ते लखनौपर्यंतच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे, पहिल्यांदाच पश्चिम यूपीमध्ये टायमर बॉटल बॉम्बचा कट उघड झाला आहे. यामागे कोणती दहशतवादी संघटना आहे, आणि कोण जावेदच्या नेटवर्कशी जोडलेले आहे, याचा शोध आयबी, एटीएस आणि इंटेलिजन्सच्या पथक घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBombsस्फोटकेBlastस्फोटTerrorismदहशतवाद