शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महिलेच्या सांगण्यावरुन बनवला 'टाईम बॉम्ब', आरोपी जावेदचे नेपाळ कनेक्शन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 22:07 IST

या घटनेमागचा सूत्रधार कोण, याचा शोध आयबी, एटीएस आणि इंटेलिजन्सची पथके घेत आहेत.

Uttar Pradesh:उत्तर प्रदेश STF च्या पथकाने मुझफ्फरनगर जिल्ह्यातून जावेद नावाच्या व्यक्तीला टाइम बॉम्बसह अटक केली आहे. तो मूळ नेपाळचा असल्याची माहिती समोर आळी आहे. आता चौकशीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. एका महिलेच्या सांगण्यावरुन बॉटल टाईम बॉम्ब बनवल्याची माहिती जावेदने दिली आहे. 

महिलेलाही अटक यूपी एसटीएफ टीमने जावेदसह आणि एका महिलेलाही अटक केली आहे. इमराना असे त्या महिलेचे नाव आहे. त्या महिलेच्या सांगण्यावरुन जावेदने टाइमबॉम्ब तयार केला होता. तो बॉम्ब बनवण्याचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या ताब्यातून 4 टायमर बॉटल बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. यूपी एसटीएफने आरोपीकडून चार बॉम्ब, आयईडी, गन पावडर 999, लोखंडी गोळ्या, कापूस, पीओपी आदी साहित्य जप्त केले आहे. 

जावेदच्या माहितीनुसार, इमरानाने जावेदला बॉटल बॉम्ब तयार करण्यासाठी 10,000 रुपये अॅडव्हान्स दिले होते आणि बॉम्ब दिल्यानंतर उर्वरित 40,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. जावेदने काका मोहम्मद अर्शी याच्याकडून बॉम्ब बनवण्याची कला शिकल्याचेही समोर आले आहे. अर्शी मुझफ्फरनगरच्या मिमलाना रोडवरील कोतवाली नगर परिसरात राहतो. प्रत्यक्षात तो फटाके बनवण्याचे काम करतो.

दिल्लीपासून लखनौपर्यंत खळबळटायमर बॉटल बॉम्ब सापडल्याने दिल्ली ते लखनौपर्यंतच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे, पहिल्यांदाच पश्चिम यूपीमध्ये टायमर बॉटल बॉम्बचा कट उघड झाला आहे. यामागे कोणती दहशतवादी संघटना आहे, आणि कोण जावेदच्या नेटवर्कशी जोडलेले आहे, याचा शोध आयबी, एटीएस आणि इंटेलिजन्सच्या पथक घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBombsस्फोटकेBlastस्फोटTerrorismदहशतवाद