शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

कोरोनाची भीती,  ती आता कधी जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:15 PM

भीती वाटली तर आईबाबा, आजीआबा कुणाशीतरी बोल.

ठळक मुद्देरडू आलं तर रडू थांबवून ठेऊ नकोस

कोरोनाच्या सारख्या बातम्या वाचून अजूनही मला सतत भीती वाटते. घराबाहेर पडता येत नाही, आईबाबा बाहेर जाऊन आले की लगेच अंघोळ करतात, आणलेल्या वस्तू एक तर बाहेर ठेवतात किंवा साबणाने धुवून घेतात. हे असं किती दिवस चालणार? माझी भीती कधी जाणार?- मनोज शिंदे, कोल्हापूर

मनोज, तुला वाटणारी भीती अगदीच बरोबर आहे. अशी भीती आपल्यापैकी अनेकांना वाटतेय. कारण कोरोना ह्या आजाराचं स्वरूप. त्यामुळे पूर्वीसारखं आयुष्य जगायला लागायला आपल्याला वेळच लागेल. इतकं झटकन सगळं रुटीनला येणार नाहीये. आईबाबा जी काळजी घेताहेत ती आवश्यक आहे. पण त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस. तुला बाहेर जाऊ देत नाहीत, कारण त्यांना तुझी काळजी आहे. बाहेर कशामुळे संसर्ग होईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे काळजी वाटते आणि म्हणून आईबाबा बाहेर पडायला नको म्हणतात. त्यामुळे तुला कंटाळा आला तर वैतागून जाऊ नकोस आणि घाबरू ही नकोस. लवकरच परिस्थिती बदलेल आणि आपण रुटीन आयुष्याला नक्की सुरुवात करू. तुलाही लवकरच बाहेर खेळायला जाता येईल. खरंतर तुला तसं जाता यावं याचसाठी आता काळजी घ्यायची आहे. 

भीती वाटली तर आईबाबा, आजीआबा कुणाशीतरी बोल. रडू आलं तर रडू थांबवून ठेऊ नकोस. या काळात आपल्या भावनांना वाट करून देणं खूप गरजेचं असतं. तू रडलास किंवा घाबरलास, तरी  काहीही हरकत नाही. कुणीही तुला काहीही म्हणणार नाही.