शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

सुंदर आणि भव्य वास्तूशिल्पांसाठी ओळखलं जातं 'महाबलीपुरम'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 15:39 IST

चेन्नईपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला स्थित आहे महाबलीपुरम. सागरी किनाऱ्यावर असलेलं हे प्राचीन मंदिर त्याकाळातील इंजिनियरिंगचा उत्तम नमूना आहे.

(Image Credit : TripSavvy)

चेन्नईपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला स्थित आहे महाबलीपुरम. सागरी किनाऱ्यावर असलेलं हे प्राचीन मंदिर त्याकाळातील इंजिनियरिंगचा उत्तम नमूना आहे. येथे असणारं मंदिर आणि स्थळांचे अवशेष त्याकाळातील भव्यतेचं दर्शन घडवतात. महबलीपुरमची स्थापना पल्लव राजांद्वारे करण्यात आली होती. जाणून घेऊयात या ठिकाणाची वैशिष्ट्य... 

(Image Credit : viator.com)

महाबलीपुरम हे ठिकाण मल्लापुरम या नावानेही ओळखलं जातं. येथे असलेले पंच रथ पल्लव वंशाच्या राजांच्या वीरगाथेची ग्वाही देत आहेत. या रथांची प्रतिमा मोठ्या मोठ्या दगडांना पैलू देऊन साकारण्यात आली आहे. येथे असलेली मंदिरं आणि गुहा इसवीसन 600 ते 700 शतकामध्ये साकारण्यात आली आहेत. 

(Image Credit : The Mysterious India)

इतिहासकारांच्या मते, प्राचीन काळामध्ये पुरूष वर्गामध्ये आपली शारीरिक शक्ती राखण्याचा प्रभाव होता. त्यामुळे त्याकाळातील लोक मल्ल युद्ध किंवा कुस्ती यांसारख्या शारीरिक बल दाखवणाऱ्या खेळांना प्राथमिकता देत असतं. असं फक्त सैनिक किंवा सामान्य लोकांमध्ये होत नसे तर राजांमध्येही अशा स्पर्धा खेळवण्यात येत असतं. अशाच स्पर्धांमध्ये विजयी झाल्यानंतर आपला विजय साजरा करण्यासाठी आणि त्या दिवसाची आठवण ठेवण्यासाठी त्याकाळातील राजे मंदिर आणि गुहा तयार करत असत. त्यामुळेच महाबलीपुरममध्ये मोठ्या प्रमाणावर मंदिरं, धार्मिक स्थळं आणि कलात्मक गुहा पाहायला मिळतात. 

(Image Credit : wanderheads.com)

महाबलीपुरममध्ये ग्रेनाइटच्या दगडांना पैलू पाडून भव्य आणि जीवंत प्रतिमा तयार केल्या जात असत. आजही त्या ठिकाणी त्यावेळच्या काही प्रतिमा पाहायला मिळतात. हे ठिकाण भारतीय इतिहासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण येथे प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाहता येतात. 

(Image Credit : commons.wikimedia.org)

वास्तूकला घडवणाऱ्या हातांना कदाचित हे ठाऊक होतं की, भविष्यामध्ये कदाचितच अशा वास्तूकला पाहायला मिळतील. त्यामुळेच त्यावेळच्या लोकांनी मोठ्या मोठ्या दगडांना पैलू देऊन रथ, मंदिर, मठ, आरमगाह यांसारख्या वास्तू घडवल्या. या संरचनांच्या बाहेरील आणि आंतरिक भाग तयार करण्यासाठी लहान डोंगरांनाही अत्यंत कल्पकतेने पैलू देण्यात आले. आज इतक्या वर्षांनीही या वास्तू अगदी जीवंत वाटतात. 

लोकेशन्सही आहेत सुंदर

या ठिकाणी जास्त वर्दळ नसते. तसेच येथून काही दूर अंतरावर समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांचा आनंद घेता येतो. तसेच दुसऱ्या बाजूला सुंदर कलाकृती आहेत. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे. 

कसे पोहोचाल? 

देशातील कोणत्याही महानगरातून तुम्ही प्लेन, बस किंवा ट्रेनच्या माध्यमातून चेन्नई अथवा तमिळनाडूपर्यंत पोहचू शकता. त्यानंतर येथून महाबलीपुरम येथे जाण्यासाठी प्रायवेट टॅक्सी करू शकता. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूChennaiचेन्नईTravel Tipsट्रॅव्हल टिप्सIndiaभारतtourismपर्यटन