पंचायतराज व्यवस्थेत जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जि.प. मध्ये आधी पुरेसे मनुष्यबळ नाही. एका अधिकाऱ्याकडे विविध विभागांचा प्रभार असल्याने कुर्मगतीने कारभार सुरू आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तारीख अजून ...