लॉकडाऊन असतानाही बिलाचे कारण घेऊन जिल्हा परिषदेत गर्दी करणाऱ्या ठेकेदारांसह आणि नागरिकांना जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा दारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक असेल तर परवानगी घ्यावी लागणार आहे. मनाई असतानाही येणाऱ्यांना गेटवरच अडवून कारवाई करण ...
जिल्ह्यात नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याचे लोण ग्रामीण भागात पोहोचू नये यासाठी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यावर सोपविण्या ...
कोरोनाच्या संचारबंदीदरम्यान जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडून इतरत्र भटकू नये असा आदेश प्रशासनाने जारी केला. याशिवाय कोण केव्हापासून गायब आहे याची माहिती घेतली जात आहे. मुख्यालयी अनुपस्थित आढळलेल्या आणि विनापरवानगी मुख्यालय सोडून ...
दिवसेंदिवस जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारताच्या तुलनेत इतर देशांची स्थिती महाभयंकर आणि विदारक आहे. त्यामुळे अशी परिस्थिती भारतावर येवू नये, यासाठी सरकारकडून विविध उपयोजना सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेनेही ग्रामीण भागातील नागरिका ...
नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध उपाययोजना सुरु असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ... ...
जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेश पारित करुन शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेतही प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विनाकारण येणाऱ्यां ...