शिक्षण विभागातील पर्यवेक्षणाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. विस्तार अधिकाऱ्यांची जिल्ह्यात ८८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५५ पदे आधीच रिक्त आहेत. यात अधिकाधिक विस्तार अध ...
खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी महाबीजसह खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु, पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला आहे. कृषी विभागाकडे याबाबत ४ हजार ७३२ तक्रारी प्राप्त झाल् ...
जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुरविलेल्या थर्मल स्क्रिनिंग व पल्स आॅक्सिमीटरचा वापर अनियमित या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात सध्य ...
नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समितीला गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सकाळी ९.५५ वाजता आकस्मिक भेट दिली. दरम्यान ३७ कर्मचारी लेटलतीफ असल्याचे आढळून आल्याने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश झेडपी अध्यक् ...
शासनाच्या आदेशानुसार व ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेने विविध विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ४ ऑगस्टपासून सुरू केली. पहिल्या दिवशी महिला व बालकल्याण विभाग, पाणीपुरवठा विभाग व पशुसंवर्धन विभागातील बदली प्र ...
सिन्नर : धोंडबार आणि औंढेवाडी या आदिवासी, दुर्गम भागात असलेल्या गावकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतीसंदर्भातील इतर महसुली कागदपत्रांच्या कामांसाठी २५ किमी अंतरावर असलेल्या आगासखिंड येथे जावे लागे. मात्र, आता धोंडबार, औंढेवाडी आणि कोनांबे या तीन गावांसा ...
या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान केला जातो. सदर योजनेअंतर्गत जानेवारी २०१० पर्यंत केवळ १५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. त्यानंतर ...
नाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात शासकीय कर्मचाºयांच्या बदल्यांवरून सुरू असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषद प्रशासनाने विनंती व निकड असलेल्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्याची तयारी सुरू केली आहे. किती कर्मचाºयांच्या बदल्या ...