zp Ratnagiri-रत्नागिरी जिल्हा परिषदेत सव्वा वर्षाची मुदत पूर्ण झालेली नसली तरी पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आतापासूनच काहींनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ...
कोरोना महामारीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त आहेत. आता कोरोना महामारीचे संकटही कमी झाले आहे. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता लवकरच जिल्हा परिषद आणि पंचाय ...
नांदगाव : शहरातील शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील लहान बालकांना सकस पोषण आहार मिळत नसल्याने कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याच्या प्रकाराकडे येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. विद्या कसबे यांनी महिला बालविकास मागासवर्गीय कल्याण खात्याचे राज्यमंत्री बच्चू ...
मंगळवारी जिल्ह्यात आगमन होणाऱ्या पंचायत राज समितीचे प्रमुख आ. संजय रायमुलकर हे आहेत. या समितीत २९ सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय, समितीसोबत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव, अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, समिती प्रमुखांचे स्वीय सहायक, चार कर्मचारी, ...
जिल्ह्याचा डोलारा वाढत चालला आहे. कोरोनामुळे वर्षभर कामे बंद होती. तत्पूर्वी, नवीन सरकार स्थापन झाले होते. यामुळे नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरही जिल्ह्याला विकासकामांसाठी निधी मिळालाच नाही. जुनी प्रलंबित कामे आणि नवीन प्रस्तावित कामे या दोन्ही कामांसा ...
Zp water scarcity Ratnagiri - पंचायत समित्यांकडून आराखडे देण्यास उशीर झाल्याने जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई आराखडा रखडला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अंतिम मंजुरी मिळणारा हा आराखडा यंदा अजून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादरही झालेला नाही. पंचायत समित्यां ...
zp sindhudurg- स्वच्छ पाण्याबाबत जिल्ह्यातील नागरिक जागरूक आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय ठरलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ निर्माण करणारे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी येथील जिल्हा परिषदेत व् ...
Zp kolhapur -नाभिक बांधवांना व्यवसायासाठी खुर्ची देण्याच्या विषयावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील आणि शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांच्यात स्थायी समितीच्या बैठकीनंतर शाब्दिक चकमक उडाली. स्थायी सभेतही यादव यांच्याकडून दिले गेलेले फॉर् ...