इयत्ता व विषयानुसार दररोज २० प्रश्न गुगल फार्ममध्ये तयार करून बांते व उके यांच्याकडे सादर केले जातील. यासाठी प्रत्येकाला आपापल्या ईमेलचा वापर करावा लागेल.दिलेल्या इयत्ताची पुस्तके नसल्यास ई-बालभारतीमधून डाऊनलोड ककरावेत. प्रश्नावलीमधील सर्वच प्रश्न अभ ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मध्यान्ह भोजनासाठी दिले जाणारा पोषण आहार शाळांच्या पातळीवर पडून असल्याची बाब लक्षात आल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार् ...
पेठ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ३१ मार्चपर्यंत राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय आणि १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउनची केंद्र शासनाची घोषणा या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी शालेय ...
नाशिक : कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम तर झालाच आहे, शिवाय त्यांच्या वार्षिक परीक्षाही लांबणीवर पडल्या असून, शासनाच्या नवीन आदेशानुसार एप्रिल महिन्याच्या दुसऱ् ...