सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Kalabhairav Jayanti 2025: कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप असून, ते काल (वेळ) आणि भय (भीती) यांचे नियंत्रक आहेत. त्यांची उपासना संकटे, शत्रू आणि नकारात्मकता दूर करते. १२ नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती(Kalbhairav Jayanti 2025) आहे, त्यादिवशी काळभैरवाच्य ...
Rahu Ketu Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतूचे गोचर खूप महत्वाचे मानले जाते. राहू आणि केतूचे नक्षत्र परिवर्तन देखील खूप विशेष मानले जाते. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू हे पापी ग्रह मानले जातात, ते नेहमीच उलट दिशेने फिरतात. मात्र २०२५ चे वर् ...