काही दिवसांपूर्वी ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आणि प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी एका चुकीवरुन ट्रोल करायला सुरुवात केली आहे. ...
ओम आणि स्वीटू अखेर सर्व संकटावर मात करत लग्न करतील, या आशेने प्रेक्षकांनी हा दोन तासांचा महाएपिसोड पाहिला. मात्र या महाएपिसोडने प्रेक्षकांची निराशा केली. ...
झी मराठीवर एक नवी मालिका लवकरच येतेय. मन झालं बाजिंद असं या मालिकेचं नाव आहे. या नव्या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण दिसणार आहे. ...