२०११ सालच्या आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावलेल्या युवराजने गेल्या वर्षी जून महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ...
आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते. ...
प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला. ...
Farmer Protest in Delhi : दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी जमा झाले आहेत. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी ते करत आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या त्यांच्या राज्यात आंदोलन करत असलेले शेतकरी आता दिल्लीमध्ये संसदेला घेरण ...