यावेळी उत्तर प्रदेशचे 100 क्रमांकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी सांगितेल की, जो पर्यंत 100 नंबरवर एक टक्का फोन येत राहतील तोपर्यंत ही लाईन सुरू ठेवण्यात येईल. ...
भाजपची देशात सत्ता आली तर ते राज्यघटना बदलतील असे सातत्याने सांगितले जाते, मात्र सर्वप्रथम राज्यघटना बदलण्याचे पाप कॉँग्रेसनेच केले. राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असतानादेखील जम्मू आणि काश्मीरसाठी ३७० कलम घुसवण्यात आले होते आणि तेच आ ...