राऊत म्हणाले, 'महाराष्ट्राचा बंगाल होणार नाही, राणेंच्या या विधानाचा अर्थ काय? तुम्ही बंगालमध्ये हरलात. जर तुम्ही हिच भाषा वापरत राहिलात तर महाराष्ट्रातही तुमची स्थिती अशीच असेल. ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर आता भाजपही आक्रमक झाला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. ...
राणे यांना अटक झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्या एका जुन्या आणि आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. हे वक्तव्या त्यांनी योगी आदित्यनाथ यांना उद्देशून केले होते. ठाकरेंनी योगींना चपलेने मारण्याची भाषा केली होती. (Shiv Sena chief Uddhav Thackeray ...
कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार असून, 23 ऑगस्टला सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...
शायर मुनव्वर राणा यांनी एका न्यूज चॅनेलमधील चर्चेदरम्यान महर्षी वाल्मिकी यांची तुलना थेट तालिबान्यांसोबत केली होती. त्यानंतर, त्यांच्याविरोद्ध अनेकांनी रोष व्यक्त केला. राणांच्या विधानाविरोधात जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाख ...