योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळे ...
Jammu-Kashmir Elections : पाकिस्तान मानवतेचा शत्रू आहे, तो मानवतेचा कर्करोग आहे. या कर्करोगापासून जगाची मुक्तता झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ...
Himachal Pradesh News: उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने दुकानदारांना एक महत्त्वपूर्ण आदेश देत हॉटेल मालक, ढाबेवाले आणि विक्रेत्यांना त्यांचं नाव आणि ओळख लिहिणं अनिवार्य केलं होतं. मात्र या आदेशांवरू ...
Himachal Pradesh News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी दुकानदारांसाठी त्यांचं नाव आणि पत्ता लिहिणं बंधनकारक केलं होतं. आता योगींच्या पावलावर पाऊल ठेवत हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचं सरकार हेच मॉडेल आपल्या राज्यात राबवणार आहे. ...
"जो सामर्थ्यवान असेल, आपल्या शत्रूला आपल्या शक्तीची जाणीव करून देईल, तो नेहमीच सुरक्षित रहील. केवळ 'बासरी'ने काम चालणार नाही, तर सुरक्षिततेसाठी 'सुदर्शन' चक्राचाही वापर करावा लागेल." ...