उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधुंच्या निर्घृण हत्येवर ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’ असा जळजळीत सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामामुळे लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मोफत रेशन देण्यास सुरुवात केली आहे. ...