उत्तर प्रदेशचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी शुक्रवारी म्हणाले, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरैया अपघातावर दुःख व्यक्त करत, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे, की कुणालाही प्रवासी नागरिकाला पायी, अवैध अथवा असुरक्षित वा ...
मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि इतर राज्यातून अद्यापही हजोर मजूर पायीच आपल्या गावाकडं जाताना दिसत आहेत. त्यात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे ...