पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. ...
यवतमाळ : पावसादरम्यान पूल वाहून गेला. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात घटना घडली. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे ... ...
यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी खोलात गेल्यामुळे पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, भूजल पातळी वाढविणे हा या समस्येवर उपाय असल्या ...
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेची ऑनलाइन परीक्षा ऐनवेळी रद्द केल्याने विद्यार्थी संतप्त झाले. गुरुवारी सकाळी येथील नंदूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयात ... ...