पिण्याच्या पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष आहे. तर वातावरणातील प्रदूषणाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. मात्र अवघ्या जगाने दुर्लक्षित केलेल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यातील एका तरुणाने या दोन्ही समस्यांवर प्रभावी उपाय शोधला आहे. झरीजामणी तालुक्यातील या तरुणा ...
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील चिरकुटा प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो; मात्र मासेमारी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या सभोवताल काही इसमांनी चक्क विषारी औषध टाकले आहे. ...
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. ...