भारताचा विचार केल्यास २०१२ मध्ये येथे विजेच्या एकूण मागणीच्या प्रमाणात कमी वीजनिर्मिती क्षमता होती. संपूर्ण देशात लोडशेडिंगसारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे कोळसा खाणी व वीज प्रकल्पांना यावेळी उधाण आले होते. ...
हिंदू धर्मासकट सर्व प्राण्यांवर दया करण्याचा मंत्र देणारे बुद्ध व महावीरदेखील आपल्या देशातीलच. मात्र, त्यांची शिकवण आपण प्रत्यक्ष आचरणात आणतो का..? तर नाही, या संवर्धन तत्त्वाकडे दुर्लक्ष करतोय. वन्यजीवन हे मानवी जीवनाइतकेच पुरातन आहे. ...
आरोग्य म्हणजे नुसता आजारांचा अभाव नाही, तर संपूर्ण मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि सामाजिकदृष्टीने संपूर्ण संतुलित जीवन, अशी जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आरोग्याची व्याख्या आहे. यात मला एक प्रचंड अभाव जाणवतो तो म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने संतुलित जी ...
भारतीयांनी दहा हजार वर्षे उत्कृष्ट शेती केली. येथील निसर्गाच्या जडणघडणीला धरून शेतकºयांनी अन्नाची सुलभता, विपुलता व विविधता निर्माण केली. ब्रिटिशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकविण्यासाठी तेथील सुवर्णपदक विजेते रासायनिक शेतीतज्ज्ञ डॉ. सर अल्बर्ट हॉव ...
कोरोनाने माणसांना धडा शिकवला, निसर्गाने माणसांना अद्दल घडवली आता कळेल, निसर्गाची किंमत असं सगळं बोलून झालं असेल तर सांगा, तुम्ही मातीत हात कधी घालणार? जागा नाही, हे कारण सांगू नका, अगदी फुटक्या माठात, प्लॅस्टिकच्या डब्यातही दोन रोपं रुजू शकतात. ...