जालना- औरंगाबाद महामार्गावरील अपघाताला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी बदनापूर पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एका पत्राद्वारे १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ...
सध्या देशात मंदीसदृश वातावरण असून, विकासदर मंदावलेला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारला चौफेर टीकेचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणात जागतिक बँकेने देशातील गरिबीबाबत मोठे भाकित केले आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जागतिक बॅँकेच्या पथकाने आज विविध ठिकाणी भेट दिली. या पथकात सात तपासणी अधिकाऱ्यांचा समावेश असून, चार पथके सांगली, राधानगरी, शिरोळ आणि कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागा ...
महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचा ...