भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तसेच बहुजन महिलांच्या विविध समस्या व त्यांच्या जीवनातील वास्तव मांडणारी कवीयित्री म्हणजे गडचिरोली येथील कुसूम अलाम होय. ...
घरची परिस्थिती जेमतेम. वडिलांचा टेलरींगचा व्यवसाय. यातच आई-वडील व दोन बहिणींचेही संगोपन करावे लागत होते. मात्र, या सर्व समस्यांवर मात करून माधुरी विश्वनाथ रामटेके यांनी रेल्वेत नोकरी मिळविली. धोकादायक रेल्वे गेटची सुरक्षा करणे हे पुरुषांचे काम आहे, ह ...
महिला उत्तम शेतकरी असतात याचे दाखले प्राचीन मिस्त्र संस्कृतीत मिळतात. आजवर अनेक महिला शेतकऱ्यांनी ते सिद्धही केले आहे. पण आपणच पिकवलेल्या पांढऱ्या सोन्यावर प्रक्रिया करून साटोडा येथील महिला आता यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आल्या आहे. ...
महिला कंडक्टरला प्रवाशांचे धक्के खात आपले कर्तव्य पार पाडावे लागते. रात्री अपरात्रीची ड्युटी...सोबत कौटुंबीक जबाबदाºया पार पाडाव्या लागतात. अशा अनेक अडचणींना तोंड देत तारेवरची कसरत करावी लागते...असे बोल आहेत महिला कंडक्टरांचे. महिला दिनानिमित्त बस स् ...
प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा सहभाग असतो असे म्हटले जाते. जळगाव शहराचा विचार केल्यास या शहराला घडवण्यात स्त्रियांचा मोठा सहभाग आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या शहरातील महिलांनी अनेक शासकीय पदांवर आपले कर्तृत्व गाजवले आहे. आपले वेगळेप ...