ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भिवंडीत पाच मित्रासह एक्स बॉयफ्रेंडने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ब्रेकअप केल्याच्या रागातून त्याने कट रचला आणि मित्रांसह तरुणीवर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक बलात्कार केला. ...
Lakhpati Didi Scheme : महाराष्ट्रातील महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या (Women Empowerment) दृष्टीने 'उमेद' आणि स्वयं-सहाय्यता बचतगट चळवळीने राज्यभर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ...