बालवडी (ता. भोर) येथील उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती किंद्रे यांनी नाटंबी येथे ३० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत पॉलीहाउस उभारून जरबेराचा मळा फूलविला आहे. ...
कॅन्सर हा सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांसाठी जीवघेणा ठरत आहे. जागरूक राहून सुरुवातीच्या टप्प्यात जर निदान केले तर कर्करोग बरा होऊन सामान्य जीवन जगता येऊ शकते. जगभरात दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक कर्करोग दिन' पाळला जातो. त्या अनुषंगाने आँकोसर्जन ...