वाटा वाटा वाटा गं, चालेल तितक्या वाटा गं! या गाण्याच्या ओळी ऐकल्या आणि आठवण आली एका व्यक्तिमत्त्वाची. कुटुंबाच्या आरोग्यासाठी खेडेगावातल्या पायवाटा तुडवत सुरु केलेलं कार्य जगाच्या नकाशावरही भारताचा नावलौकिक वाढवत आहे. ...
Post Office Scheme MSSC: भारत सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते. महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही स्कीम पुढील वर्षापर्यंतच उपलब्ध आहे. त्यामुळे आता गुंतवणूकीसाठी कमी कालावधी शिल्लक आहे. ...
Aadhar Bank Seeding जर तुमचे आधार बँकेशी लिंक नसेल, तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, कोणतीही सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुम्ही तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. ...
Business News: स्टार्टअप आणि फिनटेक कंपन्यांतील महिला संचालकांची संख्या मागील दहा वर्षांत तिप्पट वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. तामिळनाडूत ही संख्या चारपट वाढल्याचे सीतारामन यांनी म्हटले. ...