तीन ते चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी रब्बी पिकांना चांगली आहे तर द्राक्षबागांना धोकादायक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकीकडे खुशी तर दुसरीकडे दु:ख असा प्रकार पहावयास मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल ...
हिवाळ्यात पालकाची भाजी खाणं आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी चांगली मानली जाते. पण अनेकांना हे माहीत नाही की, पालकाचा वापर तुम्ही केसांची वाढ करण्यासाठी देखील करू शकता. ...
आठवडाभरापासून गारठा वाढला आहे. रविवारी पहाटेपासूनच थंड वाऱ्यांचा वेग अधिकच वाढल्याने नाशिककर चांगलेच गारठले. किमान तापमानाचा पारा रविवारी (दि.५) १०.६ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली. पहाटेपासून वेगाने वाहणारे थंड वारे दुपारपर्यंत ‘जैसे थे’ वाहत अ ...
नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ तसेच दिवसभरही चांगलीच थंडी जाणवत असल्याने हुडहुडी वाढली असून, परिसर चांगलाच गारठला आहे. ...