बुलडाणा: अस्वलांच्या हल्लांचा शास्त्रोक्त अभ्यास करून अस्वल हल्ल्यांपासून शेतात जाणार्या शेतकर्यांसाठी सुरक्षेचा उपाय म्हणून घुंगरू लावलेली विशिष्ट प्रकारची काठी वनविभागाकडून जंगला लगतच्या अशा संवेदनशील गावात मर्यादीत स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे. ...
निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानवप्राणी मात्र निसगार्पासून दुरावत गेला. आज या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. पयार्याने पृथ्वीवरील संपन्न जैवविविधता धोक्यात आली. ...
बुलडाणा: इंटर नॅशनल युनियन फॉर कॉन्जरवेशन फॉर नेचर या संस्थेने गेल्या वर्षभारत केलेल्या अभ्यासाअंती ज्ञानगंगा अभयारण्याच्या सीमावर्ती भागात प्रामुख्याने अस्वलांचे माणसांवर हल्ले झाल्याचे स्पष्ट होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात पसरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात ३ आॅक्टोबर रोजी पक्षिनिरीक्षण करीत असताना अमरावतीचे शुभम गिरी आणि पल्लवी अरोरा या पक्षिअभ्यासकांना रेखी रेडवा हा दुर्मीळ पक्षी आढळून आला.रेखी रेडव ...
पातूर (अकोला): पातूर-बाळापूर रस्त्यावर असलेल्या शेतात पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. ...
मनमानी मानवी हस्तक्षेपामुळे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य धोक्यात आले असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते वासुदेव विधाते यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...