सातत्याने घटत असलेल्या वनक्षेत्रांमुळे वन्यजीवांचे मानवी वस्तीमधील आक्रमण वाढत आहे. त्यातून वाघ, बिबटे, सिंह यांसारख्या हिंस्र प्राण्यांचे माणसांवर होणारे हल्लेही वाढले आहेत. ...
नाशिक पश्चिम वनविभाग ‘बॉम्बे हिस्ट्री नेचर सोसायटी’च्या मदतीने गिधाड संरक्षित परीघ जाहीर करण्यासाठी टेलिमेटरीद्वारे सूक्ष्म अभ्यासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणार होते; मात्र अद्याप या प्रकल्पाअंतर्गत कुठल्याही हालचालींना प्रारंभ झाला नसल्याने दह ...
कारंजा (वाशिम) : शहरातलगत असलेल्या कारंजा-मानोरा मार्गावरील सोहळ काळविट अभयारण्यात रविवारी सकाळी अचानक वणवा पेटला. यात अभयारण्यातील गवत मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. व ...
अवनीने गत काही वर्षात तब्बल १३ जणांचा बळी घेतल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. दोनच दिवसांच्या अंतराने दोन वाघांना ठार करण्यात आल्याने मानव आणि वन्य जीवांमधील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
मालकाने दिलेली हाक, हलगीचा कडकडाट अन् सायलेन्सर काढून कानठळ्या बसविणारा आवाज करणाऱ्या दुचाकींच्या दिशेने धावणाऱ्या म्हशी अशा उत्साहात शुक्रवारी सागरमाळ परिसरात म्हैसपूजनाचा थरार रंगला. विशेष म्हणजे जन्नती, पवन, सरदार, राणी, लक्ष्या, उडान, राजा यांनी ...
पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला ...
मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल ...