रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्य व हार्बर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ...