भाजपाने आज मुगलसरायचे नाव बदलले कदाचित लाल किल्ल्याचेही नाव बदलतील असे म्हणत एनआरसीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ...
पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या २० हजारांहून अधिक जागांवरील निवडणुका रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या जागांवर तृणमूल काँग्रेसचेच उमेदवार बिनविरोध निवडून ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध फतवा काढणारे आणि मतता बॅनर्जी यांच्याकडून राखी बांधून त्यांचे भाऊ बनलेले, शाही इमाम नूर-उर-रहमान बरकतींनी आपली राजकीय दिशा बदलली आहे. बरकती यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून.. ...
आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे. ...