शहरात मार्चपासून ते आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून २ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ...
weather in Maharashtra: राज्यात सध्या दुहेरी वातावरण निर्माण झाले असून, पश्चिम विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. ...
उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. कारण हवामान खात्याकडील माहितीनुसार, ४ ते ७ एप्रिलपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. ...
राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या लगतच्या भागात तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. मुंबईसह राज्यभरात वाढत्या पाऱ्याने नागरिकांना घाम फोडला असून, मार्चच्या मध्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेला. ...
हवामान विभागाच्या रेकाॅर्डनुसार एप्रिलमध्ये दिवसाचे कमाल तापमान दिवसागणिक वाढते. ४०, ४२ अंशँवरून ते ४५ अंशांपर्यंत पाेहोचते. दिवस आणि रात्रीच्या तापमानात माेठे अंतर असते. रात्रीचे किमान तापमान २२ ते २६ अंशांपर्यंत असते ...
Yawatmal News दिवसाची काहिली आणखी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या चार दिवसांत ४५ अंशांपर्यंत तापमानात वाढ होईल, असा अंदाज वर्तविला. ...