temperature will increase this year : भारतीय हवामान शास्त्र विभागाने मे २०२१पर्यंत देशात उष्ण लहरींचे प्रमाण वाढणार असल्याचा इशारा दिला असून, २०१५ ते २०२० या वर्षांप्रमाणेच २०२१ हे वर्षही अति तापमानाचे आणि उष्ण लहरींचे वर्ष ठरणार आहे. ...
शहर व परिसरात मागील वर्षी मार्च महिन्यात ३६.८ अंश इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र हा रेकॉर्ड ब्रेक झाला असून रविवारी (दि. २८) तर कमाल तापमानाचा पारा थेट ३९.१ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात ...
temperature, nagpur news पावसामुळे मंगळवारी शहरातील किमान तापमान ८.४ अंश सेल्सिसने खालावले होते. मात्र बुधवारी वातावरण निवळल्याने २४ तासात पुन्हा पारा १०.७ अंशाने वाढला आहे. बुधवारी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यत आली. ...