राज्यातील बहुतेक भागात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने अनेक दिवसांना खंड भरून निघाला असून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ...
नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचा शुक्रवारी (दि.८) दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने आठवडे बाजारावर त्याचा परिणाम झाला. यावर्षी म्हाळुंगी नदीला पहिल्यांदा पूर आल्याने शेतकरी पहिल्यांदा पूर आल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. ...
बदलत्या हवामानासंदर्भात 'लोकमत'ने डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चालू आठवड्यात बुधवारपर्यंत (दि. ६) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००६ हेप्टा पास्कल, तर दक्षिण भागावर १००८ हेप्टा पास्कल हवेचा दाब राहणार आहे. ...
Akola: पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या वाटेवर असून, शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९ महसूल मंडळात दि.२५ जुलै ते ५ सप्टेंबरपर्यंत अशा २६ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्य ...