यंदा निम्मा पावसाळा संपत आला तरी राज्यात हवा तसा पाऊस न झाल्याने धरणांमधील पाणीसाठा आटू लागला आहे. दरम्यान, आधीच लांबलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या ... ...
लांबलेला पाऊस आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प साठा आहे. अनेक धरणे अद्यापही मायनसमध्ये असल्याने यंदा शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अहमदनगर ... ...
यंदा ऑगस्टमध्ये पडलेला पावसाचा मोठा खंड ऐतिहासिक मानला जात आहे. हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी या चिंतेसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगितले. ...