यावर्षी चिंचेला फुलोरा आला नाही. आलेला गळून गेला आहे. झाडावर थोड्या प्रमाणातच फुलोरा राहिला. सध्या झाडावर विरळ चिंचा आहेत. त्यामुळे यावर्षी चिंचेच्या उत्पादनात घट होणार आहे. ...
प्रतिकूल हवामान आणि कमी पाऊस यामुळे मागील ३ वर्षापासून भारतातील डाळींचे उत्पादन सातत्याने घटत आहे. त्यामुळे विविध पातळ्यांवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असतानाही डाळींच्या बाबतीत भारत अजूनही आयातीवरच अवलंबून आहे. ...
बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी व शनिवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...