भात पिकासह मुरुड तालुक्यात नारळ व सुपारी हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र हवामान बदलाचा फटका यंदाही नारळ पिकाला बसला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे. ...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे तसेच दाना चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आज काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather Update) ...
मान्सून राज्यातून परतला असला तरी बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्याचा फटका प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात व मका या पिकांना बसला आहे. ...
ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबता थांबत नाही. परिणामी, सोयाबीनच्या राशीला अडथळा निर्माण होत असून रब्बीच्या पेरणीसाठी शेतीची मशागतही करता येत नाही. (Rabi Perani) ...
सोयाबीन खुल्या बाजारात अन् बाजार समितीच्या आवारात 'बेभाव' विकले जात असताना, शासनाने मंजुरी दिलेली 'हमीभाव' केंद्र तरी आधार ठरतील? वाचा सविस्तर (soybean bajar bhav) ...